हायवेचे काम निकृष्ट दर्जाचे होण्यास सत्ताधारी व विरोधकही जबाबदार

मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा टोला *💫कणकवली दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीत सुरू असलेले हायवेचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून याला सत्ताधारी व विरोधक ही जबाबदार आहेत असा आरोप मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ऑनलाइन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की गेल्या तीन वर्षात मनसेच्या माध्यमातून…

Read More

चिपी विमानतळाला बँ नाथ पै यांचे नाव द्यावे :मोहन केळुसकर

*💫कणकवली दि.१७-:* चिपी येथील नियोजित विमानतळाला संसदपटू बँ नाथ पै यांचे नाव द्यावे, अशी मागणी कोकणवासियांकडून होत आहे, अशी माहिती कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळूसकर यांनी केली आहे.एका प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी ही माहिती दिली आहे. बँ नाथ पै यांनी राजापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणुन प्रतिनिधीत्व करताना संसदेत अभ्यासपूर्वक आवाज उठविला होता. म्हणूनच आज…

Read More

*शहरात प्रभाग ७ आणि ८ मध्ये नगरपालिकेच्या वतीने रॅपिड टेस्ट

४० जणांनी केली टेस्ट; एकही रुग्ण पोजिटीव्ह नाही* *💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी शहरात प्रभाग वार करण्यात येणाऱ्या रॅपिड टेस्टच्या दुसऱ्या दिवशी प्रभाग क्रमांक ७ आणि ८ साठी सालईवाडा , शिरोडा नाका येथील ज्येष्ठ नागरिक केंद्र येथे रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. या मध्ये दोन्ही प्रभागातील एकूण ४० नागरिकांनी आपली तपासणी केली असून, यामध्ये एकही पोजिटीव्ह रुग्ण…

Read More

जिल्ह्याचा कोरोना बाधित दर ७.४७ टक्के

पुढील १० दिवसांत ५ टक्केवर आणणार;पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती *💫सावंतवाडी दि.१७ विनय वाडकर -:* जिल्ह्यात कोरोना टेस्ट मध्ये वाढ केल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोझिटिव्हीटी रेट ३० टक्केचा वर होता. परंतु, तो पोझिटिव्हीटी रेट आज ७.४७ टक्केवर आला आहे. जिल्ह्याचा पोझिटिव्हीटी रेट हा सकारात्मक रित्या कमी होत आहेत.तसेच खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यात…

Read More

नारायण राणेंना मंत्री पदासाठी शुभेच्छा

त्यांना मंत्रिपद मिळाल्याने कोणाचीही कोंडी होणार नाही;पालकमंत्री उदय सामंत *💫सावंतवाडी दि.१७ प्रसन्न गोंदावळे -: नारायण राणें यांना केंद्रात मंत्री पद मिळत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु, कोणाला मंत्री पद मिळाल्याने, कोणाची कोंडी होत नाही. त्यामुळे हा चुकीचा गैरसमज आहे. असे उत्तर पालंकमंत्री उदय सामंत यांनी आज राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळणारून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना…

Read More

२१ जून नंतर लॉकडाऊन नको

दोडामार्ग व्यापारी संघाचे तहसीलदारांना निवेदन *💫दोडामार्ग दि.१७-:* दोडामार्ग शहरातील सर्व व्यापरि वर्ग व संतोष नानचे यांनी 21 जून नंतर आम्हाला लॉकडाऊन नको आता लॉकडाऊन पुरे झाले आमची सहनशीलता आता संपली आम्ही लॉकडाऊन 21 तारिख नंतर आम्ही पाळणार नसल्याचे यावेळी व्यापाऱ्यांनी तहसीलदार यांना सांगितले. कोरोना टेस्ट दोडामार्ग गांधीचौक येथे नकरता ती दोडामार्ग गोवा चेक पोस्ट वर…

Read More

आधी चिखलात उभे केले नंतर निवेदन दिले

कुडाळ बस स्थानक परिसरात पाणी साचल्याने भाजपा आक्रमक;’याची देही, याची डोळा’ अनुभव येण्यासाठी चिखलात उभे करीत विचारला जाब *💫कुडाळ दि.१७-:* जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ शहर बसस्थानक आवारात पाणी साचून निर्माण झालेल्या चिखलाच्या साम्राज्यामुळे बस स्थानकावर येणाऱ्या नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होत होता. त्याकरता कुडाळ शहर भाजपच्या वतीने कुडाळ बस स्थानकाचे आगार…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ४७८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २९ हजार १०२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६,हजार १८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४७८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच नुकसान!

पाडलोसमध्ये तिलारी कालव्याचे अधिकारी धारेवर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ – उद्या होणार भरपाईचा निर्णय *💫बांदा दि.१७-:* पाण्याच्या प्रवाहाची भौगोलिक परिस्थिती अधिकाऱ्यांना सांगूनही दुर्लक्ष केल्यामुळे वर्षभरासाठी लागणाऱ्या पोटगीला आम्हाला मुकावे लागणार आहे. केवळ अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच आपल्या शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जाणूनबुजून केलेल्या नुकसानीची भरपाई आम्हाला तात्काळ द्यावी अन्यथा आम्ही सहकुटुंब याच ठिकाणी चिखलात बसून…

Read More

फुटवेअर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या

सुजित जाधव यांनी पालकमंत्री व खासदार यांचे लक्ष वेधले *💫कणकवली दि.१७-:* पावसाळी गम बूट, सेफ्टी बूट, प्लास्टिक चप्पल याची विक्री करण्यासाठी प्लास्टिक कागद, छत्री यांना ज्या प्रमाणे परवानगी देण्यात आली आहे. तशी अत्यावश्यक सेवा म्हणून सदर दुकांनेही सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा फुटवेअरचे अध्यक्ष सुजित जाधव यांनी पालकमंत्री उदय सामंत तसेच खासदार…

Read More
You cannot copy content of this page