जिल्ह्यात आज आणखी १७६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४४ हजार ४५६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार ५४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १७६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

सरमळे गावात आ केसरकर यांच्यावतीने सिमेंट पत्र्याचे वाटप

तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्याहस्ते पुरग्रस्ताना केले सुपूर्द *⚡सावंतवाडी ता.३०-:* तालुक्यात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे सरमळे गावातील नदीकाठच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते हे नुकसान लक्षात घेता आमदार दिपक केसरकर यांच्या वतीने संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सिमेंट पत्रे वाटप करण्यात आले.शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या उपस्थित सर्व येथील पूरग्रस्त ग्रामस्थांना हे पत्र सुपूर्त करण्यात आले. यावेळी शिवसेना…

Read More

यशोगाथा केस स्टडीज फ्लीप बुकसाठी श्रीदेवी सातेरी हायस्कूल वेतोरेची निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला बहुमान *⚡वेंगुर्ले दि३०-:* यशोगाथा केस स्टडीज फ्लीप बुक साठी श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे या प्रशालेची निवड करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा मधील एकमेव वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूल या प्रशालेची माध्यमिक शाळा राज्यस्तरावर यशोगाथा केस स्टडीज फ्लीप बुक साठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा)…

Read More

कळणे मायनिंग रद्द करण्यासाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार

ग्रामस्थांना खासदार विनायक राऊत यांनी दिले आश्वासन *⚡दोडामार्ग दि.३० सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील मायनिंगच्या साठवलेल्या जलाशयाचा बांध तुटून काल झालेल्या नुकसानीची खा.विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करत स्थानिकांशी चर्चा केली. यावेळी नुकसान झालेल्या ग्रामस्थांनी खा.राऊत यांच्यासमोर नुकसानीचा वृत्तांत कथन करताना खासदार राउतही गहिवरले.यावेळी येथील नागरिकांनी कळणे मायनिंग कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी खा.राऊत यांच्याकडे…

Read More

मनसेचा मदतीचा ट्रक चिपळूणच्या दिशेने रवाना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला धीरज परब यांनी दिली साद *⚡कुडाळ दि.३०-:* चिपळूण मध्ये ढगफुटी सदृष्य अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थिती मध्ये चिपळूण महाड गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी राज ठाकरे यांच्या आवाहनाला…

Read More

नांदगाव आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी झाली गर्दी

*⚡कणकवली दि.३०-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंध लसिकरणासाठी कोवॕक्सीनच्या पहिल्या व दुसऱ्या डोस साठी नांदगाव व इतर १७ गावातून झुंबड उडालेली होती. अगदी पहाटे ४ वाजल्यापासून नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. आज कोवॕक्सिनचे एकूण १३० डोस आले होते. यासाठी आॕनलाईन पध्दतीने १३ जणांनी तर ११७ जणांनी आॕफलाईन नोंदणी केली होती. यामुळे लसींपेक्षा…

Read More

प्रदीप नारकर यांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनात जि.प.सदस्य सहभागी होणार

शिवसेना जि. प. गटनेते नागेंद्र परब यांचा इशारा *⚡कुडाळ दि.३०-:* गेल्या चार वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्व निधी अंतर्गत होत असलेल्या विकास कामांमध्ये सर्वच विरोधी पक्षातील सदस्यांवर अन्याय झालेला आहे. वेळोवेळी जिल्हा परिषद विभागातील नागरिकांकडून मागणी झालेल्या विकास कामांची मागणी जिल्हा परिषदकडे करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. व अतिशय चुकीच्या पद्धतीने मंजुरीच्या प्रक्रिया…

Read More

मिठबांव कबीरनगर येथील तरूण मंडळ, महिला मंडळातर्फे पोसरे दुर्घटनाग्रस्तांना मदत

*⚡कणकवली दि.३०-:* देवगड तालुक्यातील मिठबांव कबीरनगर (बौद्धवाडी) येथील तरूण मंडळ,महिला मंडळ व कबीरनगरवासीयांच्यावतीने खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना एक लाख पन्नास हजार रूपयांची विविध स्वरूपात मदत करण्यात आली. यामध्ये विविध प्रकारची भांडी,तांदुळ, तेल व विविध अन्य जीवनावश्यक वस्तू , तसेच महिलांसाठी साड्या,मुलांसाठी विविध कपडे.(90,000) विनय मोहिते, विराज मोहिते, सुजल मोहिते, राणी…

Read More

शुद्ध व शाश्वत पाण्यासाठी गाव कृती पंधरावडयाला सुरुवात

ऑगस्ट पर्यंत चालणार अभियान सहभागी होण्याचे सीईओ नायर यांचे आवाहन *⚡ओरोस दि.३०-:* ग्रामीण भागातील जनतेला शाश्वत शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी गाव कृती पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत २२ जुलै पासून हे अभियान सुरू झाले असून ७ ऑगस्ट पर्यंत गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात सर्वांना सहभागी होण्याचे…

Read More

कळणे मायनिंगला जन्म देणारे कोण ? हे पहिले सिद्ध करा

सुरुवातीला विरोध केला असता तर ही वेळ आली नसती;परशुराम उपरकर यांचा राजन तेलींवर आरोप *⚡सावंतवाडी ता.३०-:* कळणे मायनिंगला त्यावेळी जन्माला घालणारे कोण होते ते आदी बोलणार नी सिद्ध करावे नंतर त्यांनतर कळणे मायनिंगवर बोलावे तसेच तेव्हाच जर विरोध केला असता तर आज ही वेळ आली नसती असा पलटवार मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज राजन…

Read More
You cannot copy content of this page