इन्सुली-बिलेवाडी ते ओटवणे व तुळसान पूल ते शेर्ले नदीतील गाळ-गोटे काढण्यास देणार नाही
मरण पत्करेन पण मागे हटणार नाही; काका चराटकर यांचा इशारा *⚡बांदा दि.०९-:* इन्सुली-बिलेवाडी ते ओटवणे आणि तुळसान पूल ते शेर्लेपर्यंत नदीतील गाळ वजा गोटे काढायला देणार नाही. त्यामुळे नदीतीरावरील शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला वेळ लागणार नाही. मरण पत्करेन पण मागे फिरणार नाही, असे आव्हान इन्सुली उपसरपंच रामचंद्र उर्फ काका चराटकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे. प्रसिध्दी…
