*श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार पूर्व प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांचा सत्कार

रत्नागिरी येथे बढती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला सत्कार* सावंतवाडी चे पूर्व प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेत. श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने सुशांत खांडेकर यांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सुशांत खांडेकर यांनी आपल्या कार्यकालामध्ये उत्तम काम केले. सर्वसामान्यांचे प्रश्न जलदरीत्या मार्गी लावले. शेतकरी,…

Read More

भारत बंदला मालवण येथे काँग्रेसचा पाठिंबा

रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजीने केला केंद्र सरकारचा निषेध मालवण दि प्रतिनिधी कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकऱ्यांनी केंद्रातील माेदी सरकारच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदच्या आंदोलनाला पाठिबा देण्याबरोबरच केंद्र सरकारचे कामगार विरोधी धाेरण आणि जनतेला खोटी आश्वासने देऊन पंतप्रधान मोदींनी बळकावलेली सत्ता याचा जोरदार निषेध आज मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसने मालवणात करीत मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली अखिल…

Read More

‘घर तिथे शोषखड्डा ‘ योजनेअंतर्गत वैभववाडीत एकाच दिवशी १२५० शोषखड्डे

गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांची माहिती *⚡वैभववाडी ता.२७-:* जलशक्ती अभियान 2021- 22 अंतर्गत ‘घर तिथे शोषखड्डा’ या योजनेच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यात एकाच दिवशी तब्बल 1250 शोषखड्डे मारण्याची किमया पंचायत समितीने साधली आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी दिली आहे. या योजनेला गावागावात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. घरातील सांडपाणी व्यवस्थापन नीटनेटके करणे, ही प्रत्येकाची…

Read More

महावितरणच्या विज बिल वसुली मोहिमेविरोधात शिवसेना आक्रमक

कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना विचारला जाब *⚡मालवण ता.२७-:* महावितरणने सुरू केलेल्या जाचक थकीत वीज बिल वसुली मोहिमेबरोबरच विविध समस्यांबाबत आज शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या मालवण कार्यालयात धडक दिली यावेळी वीज कर्मचार्‍यांकडून ग्राहकांना उद्धट वागणूक, ग्राहकांना कल्पना न देताच वीज तोडणे तसेच अन्य प्रश्‍नांवर शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी महावितरणचे अभियंता गणेश…

Read More

मडुऱ्यात पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरात मगरींचे वास्तव्य

सुदैवाने शेतकरी वाचला : बंदोबस्त करण्याची मागणी *⚡बांदा ता.२७-:* मडुरा मळा परिसरातील भातशेतीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यासमोर अचानक सुमारे आठ फुटी मगर आल्याने शेतकऱ्याची भीतीने गाळणच उडाली. हुशारीने त्याने आपले प्राण वाचविले परंतु धोका मात्र कायम आहे. पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरात मगरींचे वास्तव्य असून चराच्या दोन्ही बाजूने भातशेती आहे. मळा परिसरातील पूर्ण भातशेती कापणीयोग्य बनत असल्याने…

Read More

पर्यटन विकासासाठी सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत

तहसीलदार अजय पाटणे *⚡मालवण ता.२७-:* मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन संघटित प्रयत्न केले पाहिजेत. पर्यटकांना चांगल्या सुविधा दिल्यास त्याचा पर्यटन वाढण्यास मदत होईल. अतिथी देवो भव ही भावना आपण सर्व घटकांनी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन तहसीलदार श्री. अजय पाटणे यांनी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील पर्यटन सप्ताहाच्या…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १२ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी तालुक्यात आज १२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सालई वाडा, वैश्य वाडा, खास्कील वाडा येथे प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला आहे. तर ग्रामीण भागात ओटवणे, न्हावेली, सावर वाड, आरोंदा येथे…

Read More

राष्ट्रीय लोक अदालतीत ५४६ प्रकरणे तडजोडीने मिटली

ओरोस-:२०२१ मधील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत शनिवारी (ता.२५) जिल्ह्यातील सर्व न्यायालयातून राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली. जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये दाखल व दाखलपूर्व अशा ७०४० प्रकरणांपैकी ५४६ प्रकरणांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये समझोता झाला आहे. यातून एकूण ४ कोटी २७ लाख ४९ हजार ६०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. डी…

Read More

भ्रष्टाचार प्रकरणांचे पुढे काय झाले ?

जिल्ह्याला पालक नसल्याने अधिकारी मुजोर;मनसे कुडाळ अध्यक्ष प्रसाद गावडे यांचा आरोप *⚡ओरोस ता.२७-:* जिल्ह्याच्या महसूल यंत्रणेवर व जिल्हा परिषदेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर चौकशी समिती नियुक्त केली जाते. पण त्याचे पुढे काय होते ? हे समजत नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा वचक राहिला नसल्याने चौकशी दडपली जाते. परिणामी जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी मुजोर झाले आहेत, असा आरोप करीत जिल्ह्यात…

Read More

कोरोना यौध्यांचे आक्रोश आंदोलन

पुन्हा सेवेत घेण्याची मागणी:पालकमंत्री सामंत यांनी घेतली भेट सिंधुदुर्गनगरी ता २७ कोरोना कालावधीत काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तिचा निर्णय शासनाने मागे घेऊन त्याना तात्काळ पुन्हा सेवेत घ्यावे या मागणीसाठी आज कोरोना योद्धा आरोग्य कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आक्रोश आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले.तर याबाबत पालकमंत्री उदय सामंत याना निवेदन सादर केले. शासनाने ३१ ऑगस्ट…

Read More
You cannot copy content of this page