जिजामाता चौक हायवेवर टेम्पोचा अपघात

दुचाकीवर आपटून टेम्पो दुभाजका मधून गेला उलट्या दिशेला दुचाकी चालक जखमी ओरोस ता ४ मुबई गोवा राष्ट्रीय मार्गावरील ओरोस जिजामाता चौक येथे टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने त्याने उभ्या असलेल्या दुचाकीला ठोकर दिली. त्यानंतर दुभाजकावर आपटून तो विरुद्ध दिशेच्या रत्यावर गेला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. दुचाकी चालकाला मार लागला असून टेम्पोचे मात्र मोठ्या प्रमाणात…

Read More

दादा वेंगुर्लेकर यांच्या बीच हाऊसला बेस्ट सर्व्हिसेस टुरिझम अवॉर्ड पुरस्कार प्रदान

मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनच्या वतीने पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वायरी तारकर्ली येथील हरिश्चंद्र उर्फ दादा तुकाराम वेंगुर्लेकर यांच्या दादा वेंगुर्लेकर बीच हाऊसला बेस्ट सर्व्हिसेस टुरिझम अवार्ड हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी बीच हाऊस व्यवसायात पर्यटकांना चांगली सेवा दिल्याबद्दल हा पुरस्कार दादा वेंगुर्लेकर यांना देण्यात आला….

Read More

त्या तीन बोट मालकांचा शोध अद्याप सुरू…

पोलिसांची माहिती; अटक करण्यात आलेल्या ४८ कामगारांना जामीन मंजूर मालवण दि प्रतिनिधी देवबाग येथील कर्ली खाडी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाबाबत देवबाग ग्रामस्थानी काल वाळू माफियांना दणका दिल्यानंतर पोलीसानी याप्रकरणी ५१ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४८ कामगारांना काल रात्री उशिरा मालवण न्यायालयात हजर केल्यानंतर या सर्वांची वैयक्तिक जामिनावर…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 65 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 49 हजार 645 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 100 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 65 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

बॅ नाथ पै यांची स्मृती सर्वांनी जपावी

कमलाताई परुळेकर यांचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) महात्मा गांधी व शास्त्री यांच्या विचाराचा वारसा बॅ नाथ पै यानी अखेरपर्यंत जपला व संसदेची प्रतिष्ठा प्राणपणाने जपले, त्यांची स्मृति सर्वानी जपावी असे आवाहन कमलाताई परुळेकर यांनी येथे बोलताना केले बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखा येथे बॅ. नाथ पै जन्मशताब्दी निमित्त शिक्षण निधी वितरण व रानभाजी पाककला स्पर्धेचा…

Read More

हातमागला नव्या तंत्रज्ञानाची जोड द्या-राजन तेली

*⚡वेंगुर्ला ता.०३-:* खादी चळवळ ही ग्रामविकासाची चळवळ होती. या चळवळीत वजराट येथील ज्या लोकांनी हातमागावर पंचे बनविण्याचे काम गावात सुरु केले आणि तो पूर्वजांचा वारसा आज ७० वर्षानंतरही या ग्रामस्थांनी सुरु ठेवला हे पाहून, या सा-या कारागिरांचा अभिमान वाटतो. या हातमाग उद्योगाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन हे गाव ‘स्वयंपूर्ण हातमागाचे गाव‘ नावारुपाला येण्यासाठी आपण सर्वांनी…

Read More

दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून भगवंतगड येथे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम

मालवण (प्रतिनिधी) दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने भगवंतगड किल्ला येथे श्रमदानाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी आचरा येथील यशराज प्रेरणा या संघटनेच्या सदस्यांनी सुद्धा श्रमदानात सहकार्य केले. दुर्गवीर प्रतिष्ठानचे सहना प्रभुदेसाई, चेतन घोणे, चैतन्य आरेकर, तेजस पाडावे, संकेत सुभाष परब, भगवंतगड श्रमदान प्रमुख राज सचिन मालोंडकर, यशवंत शिवराम राणे, भास्कर साईनाथ चिंदरकर, सुमेध जाधव यांच्या सह यशराज…

Read More

शिरोड्यात तिरंगा मोटरसायकल रॅली

*⚡वेंगुर्ला ता.०३-:* भाजपा वेंगुर्ल्याच्यावतीने रेडी जिल्हा परिषद मतदार संघातील शिरोडा ग्रामपंचायत हद्दीत ज्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला त्याठिकाणी म्हणजे नियोजित गांधी स्मारक येथे २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियान तसेच तिरंगा मोटरसायकल रॅली कार्यक्रम संपन्न झाले. नरेंद्रनाथ संप्रदायचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण उगवेकर यांनी महात्मा गांधींची केलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली. यावेळी भारत माता की जय,…

Read More

समुद्र किनारे आणि समुद्रातील जैव विविधता जपल्यास पर्यटनाचा शाश्वत विकास शक्य- डॉ. सुजीतकुमार डोंगरे

*⚡मालवण ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अनेक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अमाप जैव विविधता आहे, या जैव विविधतेचे रक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. आपले समुद्र किनारे आणि समुद्रातील जैव विविधता जपल्यास पर्यटनाचा शाश्वत विकास शक्य असल्याचे प्रतिपादन सागरी पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सुजित कुमार डोंगरे यांनी मालवण येथे बोलताना केले मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात…

Read More

नांदगावात उद्या हायवे प्रश्नी ठिय्या आंदोलन

*⚡कणकवली ता.०३-:* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण राहिलेली कामे तसेच अतिवृष्टीने होत असलेल्या नुकसानीबाबत नांदगाव वासीयांमार्फत अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याकरीता २३ जुलै रोजी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. परंतु या विषयाबाबत कोणतीही पूर्तता न झाल्याने तसेच कोणतेही लेखी पत्र न मिळाल्याने ग्रामस्थांच्या तक्रारी ग्रा. पं. कडे येत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या या मागण्यांकडे संबंधित विभागाचे…

Read More
You cannot copy content of this page