पराभव समोर असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचे काम
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा राज्य सरकारवर आरोप *⚡ओरोस ता.११-:* राज्यात असलेल्या तीन पक्षाला कुठलीच निवडणूक नको आहे. कारण लोक त्यांच्या पाठीमागे नसल्याने त्यांना निवडून देणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकार आजचे मरण उद्यावर ढकलत निवडणुका पुढे ढकलत असल्याचा आरोप केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. पडवे येथील हॉस्पिटलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत…
