मडुऱ्यात गव्यांकडून रब्बी पिकांचे अतोनात नुकसान
बांदा ता.२३-:* मडुरा – गोप क्षेत्रात गव्यांच्या कळपाकडून रब्बी पिकांचे अतोनात नुकसान करण्यात आले आहे. रेडकरवाडी येथील शेतकरी दीपक घाडी यांची मिरची, चवळी, नाचणी पिकांची गव्यांनी अक्षरशः नासधूस केली आहे. यामुळे या भागातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. वनविभागाने नुकसानीचा पंचनामा करुन भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. मडुरा परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिके घेतली…
