कोरोना महामारीनंतर तरी विद्यार्थ्यांना शिकू द्या
बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघाची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली ता.२४-:* कोरोना महामारीनंतर आता कुठे शाळा नियमितपणे सुरू झाल्या असून शिष्यवृत्ती, नवोदय, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यासारख्या तत्सम स्पर्धा परीक्षा लगतच्या काळात होऊ घातलेल्या असताना शिक्षक, अंगणवाडीताई, पालकांना प्रशिक्षणासाठी जुंपले जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अटळ आहे. त्यामुळे प्रशिक्षणांच्या सिलसिल्यांबाबत पूनर्रविचार व्हावा अशी मागणी बहुजन शिक्षक,…
