Headlines

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजपची नियोजन बैठक संपन्न…

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९१६ बूथ स्थापन करण्याचा निर्धार कुडाळ ता.२६-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होणारी मन की बात कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा भाजपची कुडाळ येथे नियोजना संदर्भात बैठक पार पडली. ही बैठक जिल्हाध्यक्ष राजन तेली व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा संयोजक बंड्या सावंत यांच्या उपस्थितीत कुडाळ एमआयडीसी येथे पार…

Read More

कणकवली ओसरगाव टोल टोलनाक्यावर जिल्हावासीयांना सूट द्यावी

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली : उद्यापासून सुरू होणार टोलवसुली कणकवली ता.२६-:* राष्ट्रीय महामार्गावर कणकवली ओसरगाव इथं टोल नाका सुरू करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक 27 मे पासून ओसरगाव टोलनाक्यावरून टोलवसुली सुरु करण्यात येणार असून यातून जिल्हावासीयांना सूट देण्यात यावी अस आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केल आहे. जिल्हावासियांना सुट न मिळाल्यास भाजपचा हिसका दाखवू…

Read More

टोलमाफी न मिळाल्यास शिवसेना स्टाईलने टोलवसुली बंद करण्यार

हायवेची सर्व कामे मार्गी लागत नाही तोपर्यंत टोलवसुली सुरु होऊ देणार नाही;संदेश पारकर, सतिश सावंत यांचा इशारा *⚡कणकवली ता.२६-:* टोल नाक्यावर स्थानिकांना रोजगार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना संपूर्ण टोल माफी मिळत नाही आणि जिल्ह्यातील महामार्गाची निलंबित कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ओसरगाव येथील टोल नाका चालू करू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेत कोकण पर्यटन विकास…

Read More

मनसे आपल्या पद्धतीने आवाज उठवून जिल्हावासियांना टोल माफीस भाग पाडेल

मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांचा इशारा कणकवली ता.२६-:* सिंधुदुर्गमधील सर्व जनतेने पक्षभेद विसरून ही टोल वसुली बंद पाडण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना टोलमुक्ती मिळायलाच हवी ही आमची मागणी आहे .सर्व जनतेने एकत्रित येत पक्षभेद विसरून सर्व सहभागी न झाल्यास मनसे आपल्या पद्धतीने याबाबत आवाज उठवून जिल्हावासियांना टोल माफी मिळण्यास भाग पाडेल…

Read More

ठाकरे सरकारमुळे पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा महाराष्ट्रात उच्चांक

भाजपाचे आम. नितेश राणे यांचा ठाकरे सरकारवर घणाघात कणकवली ता.२६-:* जनतेच्या हिताची कोणतीच योजना आखण्यात आणि अमलात आणण्यात महाराष्ट्रातील आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असून पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्याचा गवगवा  करून फसवणुकीचा  नवा पायंडा पाडणारे ठाकरे सरकार कराद्वारे लूट करणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे सरकार ठरले आहे, अशी घणाघातील टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली….

Read More

नवीन कुर्ली फोंडाघाट येथे अमित सामंत यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा पाठपुरावा कणकवली ता.२६-:* नवीन कुर्ली गावातील राष्ट्रवादीच्या माध्यमातून विहिरीचा गाळ काढणे, स्ट्रीट लाईट रस्त्याची साफसफाई अशा विविध कामाचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते नारळ फोडून मारुती मंदिर नवीन शुभारंभ कुर्ली येथे करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून जिल्हा…

Read More

सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कथालेखक शरद काळे यांचे निधन

कणकवली ता.२६-:* कोकणचे ज्येष्ठ कथाकार, ललित लेखक, साहित्य चळवळीतील कार्यकर्ते, निष्ठावंत शिक्षक आणि खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य शरद काळे ( 82) यांचे 26 मे रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने कोकणच्या साहित्य चळवळीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मूळ वाडा-पडेल येथील असलेले शरद काळे हे नोकरीच्या निमित्ताने खारेपाटण येथे आले आणि तिथेच स्थायिक…

Read More

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी ता.२६-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या शुक्रवार दि. 27 मे 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 27 मे 2022 रोजी 10 वा. अलायन्स एअर विमानाने सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन व मोटारीने कुडाळकडे प्रयाण. सकाळी 11 वा. श्री सिद्धीविनायक मंगल कार्यालय,…

Read More

वैभववाडी पंचायत समितीच्या अधीक्षकपदी मनोज उर्फ बापू सावंत

वैभववाडी ता.२६-:* कणकवली पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक तथा माजी सभापती दिलीप तळेकर व मनोज रावराणे यांचे स्वीय सहाय्यक मनोज उर्फ बापू सावंत यांची वैभववाडी पंचायत समितीच्या अधीक्षक पदी वैभववाडी येथे पदोन्नती झाली आहे. गेले 8 वर्ष पं स कणकवली येथे सभापती यांचे स्वीय सहाय्यक म्हणून मनोज उर्फ बापू सावंत हे काम पाहत होते. त्या आधी…

Read More

देवबागवासीयच राणे पितापुत्रांवर ४२० चा गुन्हा दाखल करतील

आमदार वैभव नाईक यांचा घणाघात मालवण ता.२६-:* निलेश राणेंनी आमच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याचे वक्तव्य केले आहे. मात्र वस्तुस्थिती पाहता वर्कऑर्डर नसलेल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी करून देवबाग वासियांची फसवणूक केली आहे. त्यामुळे देवबागवासीय राणे पितापुत्रांवर ४२० चा गुन्हा दाखल करतील अशी खोचक टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. नारायण…

Read More
You cannot copy content of this page