कलमठ गाव अंधारात , वीज अधिका-यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक…
सरपंच संदीप मेस्त्री यांच्या सहित ग्रामस्थांचा रात्री 2 वाजेपर्यंत वीज सुरु करण्याचा प्रयत्न ; यापुढे ग्रामस्थांची गैरसोय सहन करणार नाही.. ⚡कणकवली ता.१९-:महावितरण कंपनीकडून सोमवारी वीज वाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, त्यासाठी महावितरणकडून सकाळी 7.30 वाजता ते सायंकाळी 6 वाजण्याच्या कालावधी विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याची सुचना प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र, रात्री…
