आंबा-काजू बागायतदारांची फसवणूक; भरपाईवरून उपरकरांचा सरकारवर घणाघात…
⚡कणकवली ता.२८-: आंबा व काजू बागायतदारांना जाहीर केलेली भरपाई अत्यंत अपुरी असून सरकारने सरळ फसवणूक केली आहे, अशी तीव्र टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. हेक्टरी आंब्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी असताना विमा भरलेल्यांना केवळ ४२ हजार आणि विमा न भरलेल्यांना २२ हजार रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक झाडामागे अवघे २२०…
