मुलांच्या मोबाईलचे करायचे काय? याविषयी २९ रोजी मार्गदर्शन…
⚡मालवण ता.२३-:मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे ‘मुलांच्या मोबाईलचे करायचे काय?’ या विषयवार दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे मुक्ता चैतन्य यांचे मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सायबर पालकत्व का महत्वाचे आहे? का समजून घेतले पाहिजे, सायबर क्राईम मुलांना असलेले धोके, मुलांचा स्क्रिन टाईम…
