Global Maharashtra Breaking News

कणकवली कॉलेज स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे…

प्रवीण सुलोकार यांनी दिले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण.. ⚡कणकवली ता.०२-: कणकवली कॉलेज, कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित निवासी विशेष संस्कार शिबिर मध्ये सर्व स्वयंसेवकांना श्री. प्रवीण सुलोकार यांनी नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीप्रसंगी कोणती काळजी घ्यावी, स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे याबाबत प्रशिक्षण दिले. आग, महापूर, भूस्खलन सारख्या नैसर्गिक आपत्ती प्रसंगी स्वतःला सुरक्षित ठेवून दुसऱ्यांची मदत कशी…

Read More

सावंतवाडी शहरातील सामाजिक कार्यकर्ते भाऊ नाटेकर यांचे निधन…!

⚡सावंतवाडी ता.०२:- सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते भाऊ नाटेकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचा मित्रपरिवार दांडगा होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

मजुरीच्या पैशावरून एकाचा खून…

रानबांबुळी येथील घटना: संशयिताला पोलीस कोठडी.. ओरोस ता १मजुरीच्या पैशाच्या कारणावरून डोकीवर आणि तोंडावर लोखंडी सळीने केलेल्या मारहाणीत मृत्य झाल्या प्रकरणी मूळ पश्चिम बंगाल येथील भीम उर्फ कुट्टू धर्मदास मुजुमदार (वय ३८) याला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.ही घटना २४ सप्टेंबर…

Read More

पोलिसांकडून नविन वर्षाचे अनोखे स्वागत…

⚡वेंगुर्ला ता.०१-: वेंगुर्ला पोलिसांच्यावतीने पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री तालुक्यात येणा-या पर्यटकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Read More

आंबोली येथे ३ ते ५ जानेवारी या कालावधीत हिंदू धर्मपरिषदेचे आयोजन…!

⚡बांदा ता.०१-: गुरुवर्य श्री नवनीतानंद महाराज (श्री मोडक महाराज) स्थापित सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ, आंबोली येथे ३ ते ५ जानेवारी या कालावधीत हिंदू धर्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी परमानंद महाराज, अवधूतानंद महाराज, राजेश सावंत, बाळकृष्ण देसाई यांच्यासह साधक उपस्थित होते. या…

Read More

राधारंग फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.०१-: राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने सुशीला गणेश गवाणकर स्मृति जिल्हास्तरीय शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा निरंजना गवाणकर यांनी पुरस्कृत केली आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये २०००, १५००, १००० स्मृतिचिन्ह, तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी ५०० रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत जास्तीत…

Read More

माजी मंत्री प्रवीण भोसले यांनी घेतली खासदार नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांची भेट…

⚡सावंतवाडी ता.०१-: माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांंची माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी भेट घेतली. राजकीय वर्तुळात एकमेकांचे विरोधक असणारी ही व्यक्तिमत्त्व भेटल्यान राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत. या भेटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व दोडामार्ग एमआयडीसीबाबत चर्चा झाल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले. माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांनी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे…

Read More

माझ्या प्रवासात कुडाळ लायन्स क्लबचे मोठे योगदान…

ऍड. संग्राम देसाई:लायन्स फेस्टिव्हलच्या अंतिम दिवशी मान्यवरांचा सत्कार,फेस्टिव्हलच्या अंतिम दिवशी उदंड प्रतिसाद.. ⚡कुडाळ ता.०१-: महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्य ते चेअरमन या प्रवासात लायन्स क्लब ऑफ कुडाळचे फार मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल अध्यक्ष व लायन्स क्लबचे सदस्य अँड संग्राम देसाई यांनी केले. लायन्स फेस्टिवलच्या चौथ्या दिवशी विविध क्षेत्रातील…

Read More

स्वच्छ माझे आंगण अभियानाला आजपासून प्रारंभ…

प्रत्येक कुटुंबाने अभियान प्रभावीपणे राबवावे:मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांचे आवाहन.. सिंधुदुर्गनगरी ता १स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत स्वच्छ माझे आंगण अभियान १ जानेवारी २०२५ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार असून प्रत्तेक कुटुंबाने या अभियानात सहभागी होऊन जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

Read More

बीएसएनएल मोबाइल टाॅवर बंद असल्याने सोनुर्ली गाव नाॅट रिचेबल…

टाॅवर तात्काळ सुरु करा; उपसपंच गावकर यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची अधिकाऱ्यांकडे मागणी.. सावंतवाडी ता.०१-: सोनुर्ली व न्हावेली येथील गेल्या पाच दिवसापासून बंद असलेले बीएसएनएल मोबाईल टाॅवर गेल्या पाच दिवसापासून बंद असलेला मोबाईल टॉवर तात्काळ सुरू करा अशी मागणी सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने केली. दरम्यान केबल तुटल्याने हा प्रॉब्लेम उद्धवला असून उद्या संबंधित यंत्रणा…

Read More
You cannot copy content of this page