न्हावेलीत गव्या रेड्यांचा उच्छाद ; शेतीचे नुकसान…
उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्याकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन… ⚡सावंतवाडी ता.३१–: गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांच्या कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. भात, नाचणी, भुईमूग यासारख्या पिकांचे गव्यांनी मोठं नुकसान केलं आहे.न्हावेली येथील शेतकरी श्री.प्रकाश धाऊसकर व रमेश धाऊसकर यांच्या मिरची, नाचणी,…
