Global Maharashtra Breaking News

सौ. पूर्णिमा गावडे-मोरजकर यांनापुरस्कार प्रदान…

⚡बांदा ता.१५-: नट वाचनालय, बांदा या संस्थेकडून दिला जाणारा (कै.) प्र. श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार यावर्षी रोणापाल येथील मालवणी साहित्यिका सौ. पूर्णिमा गावडे-मोरजकर यांना नेरुरकर यांच्या जन्मदिन कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. वाचनालयाच्या नाडकर्णी मभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सत्कारमूर्ती पूर्णिमा गावडे-मोरजकर, सचिव राकेश केसरकर, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सदस्य प्रकाश पाणदरे,…

Read More

गडनदी पुलावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू…

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर गुरुवारी सायंकाळी ७:३० वा. झालेल्या अपघातात आईसह १० वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा – बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दक्ष जाधव ( वय १० वर्षे, रा. हळवल बौद्धवाडी ) असे त्या मूळचे नाव होते. अपघात दक्ष…

Read More

मळगाव येथील ‘राष्ट्रोळी क्रिकेट लीग’ स्पर्धेचे संजय धुरी यांच्या हस्ते उद्घाटन…!

⚡सावंतवाडी ता.१५-: राष्ट्रोळी कला आणि क्रीडा मंडळ आयोजित राष्ट्रोळी क्रिकेट लीग २०२५ च्या पर्व ९ चे उद्घाटन आझाद मैदानावर मळगाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री.संजय धुरी यांच्या हस्ते करण्यात आले.दोन दिवसीय या लीग स्पर्धेत एकूण आठ संघ मैदानावर उतरणार असून १०० पेक्षा जास्त खेळाडुंचा भरणा आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक भिल्लवाडी गृप अध्यक्ष श्री.पांडुरंग राऊळ यासंकडून…

Read More

नरेंद्र डोंगर येथील मारूती मंदिरावर आंब्याच झाड पडले…

⚡सावंतवाडी ता.१५-: नरेंद्र डोंगर येथील मारूती मंदिरावर आंब्याच झाड पडले. पत्र्याच्या शेडवर हे झाड उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. हनुमंताच्या घुमटीला सुरक्षित असून दुसऱ्यांदा असा प्रकार मंदीराच्या ठिकाणी घडला आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. आंब्याच झाड कोसळून मंदिराच्या शेडचे मोठे नुकसान झाले. मारुतीरायाच्या कृपेने मंदिराला बाधा झाली अशी माहिती…

Read More

कलमठ गावात माकड पकड मोहीम ; ग्रस्थांकडून समाधान व्यक्त…

कणकवली – येथील कलमठ गावात शहरात माकडांचे उपद्रव वाढला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत माकडांचा सातत्याने वावर आहे. नारळ, सुपारी सह अन्य फळ, फुल झाडांचे माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता कलमठ गावात माकडपकड मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी केली जात होती. याची दखल घेऊन ग्रामपंचायत कलमठ व वन…

Read More

घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यारंभ लवकरच…

घनश्याम गांवकर:घाडीगांवकर समाज संस्था शतक महोत्सवी वर्ष सांगता समारोह संपन्न.. ⚡कणकवली ता.१५-: ज्या संख्येने घाडीगांवकर समाज शतक महोत्सवी कार्यक्रमात एकवटला आहे. तसाच घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यासाठी एक एकवटल्यास घाडीगांवकर समाज भवन कार्यारंभ लवकरच करता येईल आणि येत्या पाच वर्षात घाडीगांवकर समाज भवन उभे राहील ,असे प्रतिपादन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबई या…

Read More

सर्प विज्ञान, मुलांच्या आहारावर गोपुरीत उद्या मार्गदर्शन…

कणकवली : वागदे येथील गोपुरी आश्रम येथे जीवन शिक्षण शाळा उपक्रमांतर्गत उद्या सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत मुलांचा दैनंदिन आहार आणि सर्प विज्ञान विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गोपुरी आश्रमातील चिकूच्या बागेत होणाऱ्या या मार्गदर्शन वर्गात डॉ. नीलेश कोदे हे मुलांच्या दैनंदिन आहाराविषयी मार्गदर्शन करून मुलांशी हितगुजही साधणार आहेत. सर्पमित्र प्रतीक सावंत…

Read More

कणकवली गडनदी पुलावरील अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल…

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली गडनदी पुलावर गुरुवारी सायंकाळी ७:३० वा.च्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीवरील आई आणि मुलाला जोरधार धडक दिली होती. या अपघात प्रकरणी ट्रक चालक इक्‍बाल अब्‍दूल बेग (वय ५५, रा.चंदगड कोल्‍हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्‍यान अपघातातील गंभीर जखमी १० वर्षीय दक्ष जाधव या मुलावर गोवा बांबुळी…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर हळवल फाटा येथे रम्बलर स्ट्रिप्स घालण्याचे काम सुरू…

नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे समाधान:महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रयत्न सुरू;अपघातांनंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग.. कणकवली; मुंबई-गोवा महार्गावरील हळवल फाटा येथे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी महामार्ग प्राधिकारणच्या अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार शुक्रवारी गडनदीवरील उड्डाणपुलापासून महामार्गावर रम्बलर स्ट्रिप्स लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी काल झालेल्या अपघाताची गांभीर्याने…

Read More

जीवन असणारे पाणी गुणवत्तापूर्वक नसल्यास आरोग्याला हानी…

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे.. ओरोस ता १४पाणी हे जिवन आहे. मात्र हे पिण्याचे पाणी गुणवत्ता पुर्वक नसेल तर आरोग्याची हानी होऊ शकते. असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश काबंळे यांनी केले.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात…

Read More
You cannot copy content of this page