рдЖрдЪрд░рд╛ рдмрд╛рдЬрд╛рд░рдкреЗрдареЗрддрд┐рд▓ рдЕрддреНрдпрд╛рд╡рд╢реНрдпрдХ рд╕реЗрд╡рд╛рд╣реА рдЪрд╛рд░ рджрд┐рд╡рд╕ рдмрдВрдж…
गर्दी टाळण्यासाठी स्वयंस्फुर्तीने घेतला व्यापारी बांधवानी निर्णय *ð«मालवण दि.३०-:* वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी आणि खरेदी साठी होणारी गर्दी लक्षात घेऊन व्यापारी बांधवांच्या सुरक्षेसाठी चार दिवस अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय आचरा व्यापारी बांधवांच्या शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत स्वयंस्फूर्तीने घेण्यात आला आहे. आचरा आणि परीसरातील गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे….
