Headlines

Global Maharashtra Breaking News

рдмреАрдбреАрдУ, рдЕрдзрд┐рдХрд╛рд░реА рд╕рднрд╛рдкрддреАрдВрдирд╛ рдРрдХрдд рдирд╛рд╣реАрдд…

त्यामुळे वित्त आयोग, रोजगार हमीची कामे ठप्प;प स सभेत सुनील घाडीगांवकर यांचा आरोप मालवण दि प्रतिनिधी मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांसह प्रशासन हे सभापती अजिंक्य पाताडे यांना जुमानत नसल्याने १५ वा वित्तआयोग, एमआरजीएस च्या माध्यमातून होणारी तालुक्याची कामे ठप्प झाल्याचा घणाघाती आरोप करीत मालवणचे माजी सभापती तथा पंचायत समितीचे विद्यमान गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी सभापतींचा…

Read More

рдХреЛрдХрдг рдЗрддрд┐рд╣рд╛рд╕ рдкрд░рд┐рд╖рджреЗрдЪреА рдХрд╛рд░реНрдпрдХрд╛рд░рдгреА рдЬрд╛рд╣реАрд░…

*💫वैभववाडी दि.०४-:* कोकण इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि लेखक सदाशिव टेटविलकर, उपाध्यक्षपदी डॉ.श्रीनिवास वेदक तर सचिवपदी प्रा.डॉ. विद्या प्रभू यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात परिषदेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांचे दुःखद निधन झाले. त्यापासून अध्यक्षपद रिक्त होते. रविवार दिनांक २ मे रोजी आभासी पद्धतीने झालेल्या सभेमध्ये कोकण इतिहास परिषदेच्या कार्यकारिणीची पुनर्रचना…

Read More

рд╡реИрднрд╡рд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ рд╕рд╣рдпрд╛рджреНрд░реА рдкрдЯреНрдЯреНрдпрд╛рдд рдореЗрдШ рдЧрд░реНрдЬрдиреЗрд╕рд╣ рдЬреЛрд░рджрд╛рд░…

*💫वैभववाडी दि.०४-:* वैभववाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस पडला.अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील गावातील आंबा बागायतदारांचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.सध्या आंबा हंगाम सुरू आहे. आंब्याच्या फळांवर पाऊस पडल्यामुळे आंब्यांवर काळे डाग पडून आंबा कुजण्याची शक्यता आहे.तसेच अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतीची मशागतीची कामे खोळंबली आहेत.शेतकऱ्यांनी शेतीत मशागत…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ репреи рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ…

शहरात ३० तर ग्रामीणात ६२ *💫सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ९२ रुग्ण सापडले असून, शहरात ३० तर ग्रामीण भागात ६२ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सबनीसवाडा १, गवळीतिठा १, माठेवाडा १, खासकीलवाडा ५, सालईवाडा ४, वैश्यवाडा १, जूनाबाजार १, सावंतवाडी १६ तर ग्रामीण भागात…

Read More

рдордЪреНрдЫрд┐рдорд╛рд░ рдкреЕрдХреЗрдЬрдордзреАрд▓ рдЕрджреНрдпрд╛рдк рд▓рд╛рдн рдирд╛рд╣реА…

लॉकडाऊन काळात मच्छीमारी ठप्प;लाभ मिळण्यासाठी १० मे पासून आमरण उपोषण मेघनाथ धुरीं यांचा इशारा मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने मच्छीमारांना विशेष आर्थिक पॅकेज मंजूर केल्यावर अद्यापही मच्छीमारांना त्याचा लाभ मिळालेला नाही. मत्स्य व्यवसाय विभागाच्या गलथान कारभारामुळे मच्छीमार आर्थिक लाभापासून वंचित राहिले आहेत. सध्याच्या कोरोना काळात मच्छीमारी व्यवसाय ठप्प असून संकट काळातही आर्थिक पॅकेजचा लाभ मिळणार नसेल…

Read More

рд╡рд┐рд╡рд╛рд╣рд┐рдд рддрд░реБрдг рдореБрд▓рд╛рдЪреНрдпрд╛ рдирд┐рдзрди рд╡рд┐рд░рд╣рд╛рдиреЗ рд╡рдбрд┐рд▓рд╛рдВрдЪрд╛ рдореГрддреНрдпреБ…

सावरवाड गावात शोककळा *💫सावंतवाडी दि.०४-:* विवाहित तरुण मुलाचा मृत्यू जिव्हारी लागल्याने अवघ्या आठ दिवसांच्या फरकाने वडीलांचा मृत्यू झाल्याने सावरवाड गावात शोककळा पसरली आहे रावजी विश्राम पवार वय 68 तर मुलगा आनंद रावजी पवार वय 35 असे या दोघांचा मृत्यू झालेल्यांची नावे आहेत मुंबई विरार येथे गेल्या कित्येक वर्षापासून पवार कुटुंबीय नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत मुळगाव सावरवाड…

Read More

рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓реЗрдд 10 рджрд┐рд╡рд╕рд╛рдВрдЪрд╛ рдЬрдирддрд╛ рдХрд░реНрдлреНрдпреВ : рддрд╣рд╕реАрд▓ рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рддреАрд▓ рдорд┐рдЯреАрдВрдЧ рдордзреНрдпреЗ рдирд┐рд░реНрдгрдп

*6 ते 15 मे कालावधी : विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची होणार आरटीपीसीआर टेस्ट *वेंगुर्ला: प्रतिनिधी* आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी वेंगुर्ला येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या मिटींग मध्ये वेंगुर्लेत 6 ते 15 मे असे एकूण 10 दिवस जनता कर्फ्यू बाबत निर्णय घेण्यात आला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोना संक्रमणामुळे वेंगुर्लेत 6 ते 15 मे जनता कर्फ्यू होणार…

Read More

‘рдкрддреНрд░рдХрд╛рд░рд╛рдВрдирд╛ рдлреНрд░рдВрдЯрд▓рд╛рдИрди рд╡рд░реНрдХрд░ рджрд░реНрдЬрд╛ рджреНрдпрд╛ рдЕрдиреН рддрд╛рддрдбреАрдиреЗ рд▓рд╕реАрдХрд░рдг рдХрд░рд╛’,..

बाळासाहेब थोरातांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.. *💫मुंबई दि.०४-:* राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन टप्प्यात लसीकरण झाले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण होणार सुरू आहे. यातच महसूलमंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महत्वाची मागणी केली…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдд рд╕реБрдорд╛рд░реЗ рд╕рд╛рдбреЗ рдирдК рд╣рдЬрд╛рд░ рд▓рд╛рднрд╛рд░реНрдереАрдВрдиреА рдШреЗрддрд▓рд╛ рдореЛрдлрдд рд╢рд┐рд╡рднреЛрдЬрди рдерд╛рд│реАрдЪрд╛ рд▓рд╛рдн….

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का)दि. 4 : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधाच्या कालावाधीमध्ये राज्यातील गरीब, गरजू, कामगार व हातावर पोट असणारे रोजंदारीवरील लोक यांची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यातही या निर्णयाची अंमलबजावणी 15 एप्रिल पासून सुरू झाली. जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील 11 शिवभोजन…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ релренрей рдирд╡реАрди рд░реБрдЧреНрдг…

१०७ कोरोनामुक्त:आठ रुग्णाचे निधन जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 10 हजार 523 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 396 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 573 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. १०७ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. तर ८ रुग्णाचे निधन झाले असल्याची माहिती प्रभारी…

Read More
You cannot copy content of this page