Global Maharashtra Breaking News

होडावडा ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेच्या राधिका राजन दळवी यांची बिनविरोध निवड

*💫वेंगुर्ला दि.०१-:* वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेच्या राधिका राजन दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रसिका रविंद्र केळुसकर यांनी २८ एप्रिल रोजी पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा दिल्यानंतर सरपंच अदिती नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया आज सोमवारी पार पडली. यावेळी राधिका राजन दळवी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी…

Read More

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने कोवीड योद्ध्यांचा सन्मान…

*💫वेंगुर्ले दि.०१-:* पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सात वर्षाचा यशस्वी कार्यकाल पुर्ण झाला. भाजपा च्या वतीने देशभर सेवा कार्य हाती घेऊन हा दिवस साजरा केला. भाजपा – सिंधुदुर्ग च्या वतीने ह्या निमित्ताने सेवा – सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते कोवीड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला….

Read More

रेडीतील दोन गरजू महिलांना शिवणयंत्र प्रदान

रोटरी क्लब ऑफ शिरोडाचा उपक्रम *💫वेंगुर्ले दि.०१-:* रोटरी क्लब ऑफ शिरोडा तर्फे रेडी गावातील दोन गरजू महिलांना शिवण यंत्रे प्रदान करण्यात आली.रोटरी क्लब ऑफ शिरोडा द्वारे पंचक्रोशी मध्ये विविध लोकोपयोगी आणि लोकसेवेचे उपक्रम नेहमीच राबविले जातात. रेडी बोंमडोजीची वाडी ब्राह्मण मंदिर येथे बेलादिन डिसुझा व प्रणिता साळगावकर या दोन गरीब गरजू होतकरू महिलांना रोटरी क्लब…

Read More

जितेंद्र आव्हाड युवामंचच्या जिल्हाध्यक्षपदी राजू धारपवार यांची निवड…

*💫सावंतवाडी दि.०१-:* प्रदेशाध्यक्ष प्रमोद दादा सरोदे यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड युवा मंच सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष राजू रामचंद्र धारपवार यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल राष्ट्रवादी युवकतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Read More

आरोस गावातील बीएसएनएल सेवा सुरळीत करा…

मनसे विभाग प्रमुख मंदार नाईक : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान *💫बांदा दि.०१-:* आरोस गावातील बीएसएनएल टॉवरची कार्यक्षमता कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच वर्क फ्रॉम होम करणाऱ्या युवकांना रेंजअभावी नुकसान सहन करावे लागत आहे. गावात टॉवर असूनही योग्यप्रकारे रेंज मिळत नाही, तसेच लँडलाईन फोन सुद्धा कधी सुरू तर कधी बंद अवस्थेत असतात. त्यामुळे आरोस गावात बीएसएनएल सेवेचा पूर्णपणे…

Read More

मालवणचे माजी नगरसेवक तथा क्षुधा शांती हॉटेलचे मालक गुरुनाथ बाणावलीकर यांचे निधन

*💫मालवण दि.३१-:* मालवणचे माजी नगरसेवक आणि मालवण बाजारपेठेतील प्रसिद्ध क्षुधा शांती निवास या हाॅटेलचे मालक गुरुनाथ उर्फ पप्पा जयवंत बाणावलीकर (८२) यांचे सोमवारी सायंकाळी वृद्धापकाळाने कुडाळ येथील राहत्या घरी निधन झाले. मालवण नगरपरिषदेत बरीच वर्षे नगरसेवक पद भूषविणारे श्री बाणावलीकर यांनी काही काळ उपनगराध्यक्ष पदही भूषविले होते मालवणच्या भंडारी हायस्कुलचे ते माजी विद्यार्थी होत कबड्डीपटू…

Read More

श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेतर्फे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांचा सेवनिवृत्तीपर सत्कार…

संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांचा पुढाकार *💫सावंतवाडी दि.३१-:* सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.शशिकांत खोत हे आज निवृत्त होत असून त्यांनी गेल्या दीड वर्षात कोरोना कालावधीत केलेल्या कार्याची दखल घेत श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेतर्फे सन्मानपत्र देत श्री.शशिकांत खोत यांचा सेवनिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिवस रात्र काम करणारे, सर्वांशी प्रेमाने वागणारे,सर्वाना…

Read More

मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातन १०० बेडचे कोविड सेंटर सुरु करावे…

उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरसेवक गणेश कुशे यांची नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याकडे मागणी *💫मालवण दि.३१-:* मालवण शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना कोविड-१९ या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार वाढतच चाललेला आहे या पार्श्वभूमीवर मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातन १०० बेडचे कोविड सेंटर सुरु करावे, अशी मागणी उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरसेवक गणेश कुशे यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे….

Read More

आंबोली २ जुन पासून आठ दिवस कडकडीत बंद

*तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत ने घेतला निर्णय *💫आंबोली दि.३१-:* तालुक्यातील आंबोली गावात २ जुन बुधवार पासून आठ दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय आज ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती. यावेळी या बैठकीला कोरोना समितीची अध्यक्ष , गावचे सरपंच, उपसरपंच दत्तू…

Read More

पर जिल्ह्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्यांसाठी क्वांरटाईनचे नवीन आदेश काढा

चौके सरपंच राजा गावडे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी *💫मालवण दि.३१-:* परजिल्ह्यांतून तसेच मुंबई, पुणे येथून गावी येणाऱ्यांना किती दिवस क्वारंटाईन करावे, याचा नवीन आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी काढावा व क्वारंटाईनबाबत लोकांच्या मनात असलेला गैरसमज दूर करावा, अशी मागणी चौके सरपंच राजा गावडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. ग्रामीण भागात परजिल्ह्यासह पुणे, मुंबई, ठाणे या…

Read More
You cannot copy content of this page