
शिवसेनेच्या निष्क्रिय,अपयशी लोकप्रतिनिधींना जनतेनेच जाब विचारावा…
मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांचे जनतेला प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन ð«मालवण दि.२०-: शासनाने कोरोना काळात विकासकामांवर घातलेली बंदी उठवण्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार आणि पालकमंत्री अपयशी ठरले असुन जिल्ह्यातील जनतेला अजुनही काही महिने खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागणार आहे.आमदार वैभव नाईक मालवण धामापुर ते कुडाळ रस्त्याची वर्कऑर्डर झाली असुन लवकरच रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगत…