….तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घेऊ नयेत
आरक्षण प्रश्न मिटवा अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष आंदोलन करेल *ð«कणकवली दि.०६-:* ओबीसी समाज व इतर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा व तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक घेऊ नयेत अन्यथा भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवाजी जंगले व जिल्हा प्रभारी राजेंद्र माने यांनी दिला आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय समाज…
