कणकवली तालुक्याला अतिवृष्टीचा फटका
४५ लाख ८२ हजारांचे नुकसान ;१२३ घरांची अंशत: हानी *⚡कणकवली ता.०३-:* अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने कणकवली तालुक्यातील १२३ घरांची अंशत: हानी झाली असून १४ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले. तर ८७ दुकानांमध्ये पुराचे पाणी गेल्याने १० लाख ७२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ३८ घरे, १२ गोठे,७ झोपड्या यांच्यासह ८१ हेक्टर भातशेतीची हानी…
