शिवसेनेची जनसेवेची यात्रा सुरूच राहणार
संदेश पारकर;वागदेत पूरग्रस्तांना मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून साहित्य वाटप *⚡कणकवली ता.२६-:* वागदेत अतिवृष्टी मुळे अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे संसार उघड्यावर पडले होते. मात्र ही बाब राज्याचे नगरविकास मंत्री यांच्या आमदार वैभव नाईक यांनी निदर्शनास आणताच श्री नाईक यांच्या माध्यमातून श्री शिंदे यांनी वागदेतील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतीही यात्रा…
