सत्ताधारी आणि विरोधक चिपी विमानतळाच्या श्रेयवादात अडकले
विमानतळ जोड रस्त्याचे काम सुरू न झाल्यास मनसे आंदोलन करणार: परशुराम उपरकर *⚡कणकवली ता.३०-:* चिपी एअरपोर्टने येणारा प्रवासी दीड तासात चिपीला उतरेल खरा पण त्याला घरी जायला खड्डेमय रस्त्यांमुळे आणखी 3 तास लागतील. सत्ताधारी आणि विरोधक मात्र केवळ चिपी विमानतळाच्या श्रेयवादात अडकले आहेत.चिपी विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्याला पालकमंत्री सामंत यांनी जाहीर केलेला साडेसात कोटीचा निधी पूर्वानुभव…
