सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय डाक सप्ताह म्हणून साजरा होणार:ऐ. बी. कोड्डा
डिजिटल व्यवहार कोणत्याही कागदपत्राशिवाय होणार *⚡कणकवली ता.०८-:* भारतामध्ये टपालखात्याची सुरुवात 01 ऑक्टोबर 1 854 रोजी झाली . आज भारतामध्ये जवळपास दीड लाख पोस्ट ऑफिस आहेत , जी गावा – गावापर्यंत आहेत . त्याद्वारे टपाल खाते जनतेची सेवा करत आहे . 09 ऑक्टोबर 1874 रोजी पोस्टाची जागतीक संघटना सुरु झाली म्हणून 09 ऑक्टोबर हा दिवस जागतिक…
