भारतीय मजदूर संघाचे 9 मे रोजी प्रांत कार्यालय येथे धरणा आंदोलन
वाढत्या महागाईमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल उठविणार आवाज कणकवली ता.०८-:* मागील सात आठ महिन्यापासून महराष्ट्रातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या असून मोल मजुरी करणाऱ्या सामान्य कामगार व नागरिकांना जीवनावश्यक घटक अन्नधान्य प्रवास शैक्षणिक खर्च, औषध उपचाराचा खर्च भागाविणे जीकिरीचे झाले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती त्वरित कमी कराव्यात या मागणीसाठी भारतीय मजदूर…
