बंदी असतानाही आंबोली घाटात १८ चाकी वाहनांची वाहतूक सुरू
घाट कोसळल्यास जबाबदार कोण ?नागरिकांचा संतप्त सवाल आंबोली, ता.३: येथील घाटातून सध्या १६ चाकी १८ चाकी अती अवजड गाड्या आंबोली तून दिवसा आणि रात्री देखील मोठ्या प्रमाणात जात आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने १० चाकी पर्यंतच परवानगी दिलेली असताना मोठ्या प्रमाणात अती अवजड गाड्या जातातच कश्या आणि आंबोली घाटाची क्षमता पावसाळ्यात कमी असताना कोसळल्यास जबाबदार कोण असा…
