अण्णा भाऊ हे व्यक्तीकडून समष्टीकडे घेवून जाणारे लोकलेखक:अजय कांडर
⚡कणकवली ता.०३-: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी भुकेचा प्रश्न प्रथम हाताळला. त्यांनी आपल्या कथा, कादंबऱ्यातून बहुजन समाजातील अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिला. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे व्यक्तीकडून सुरू होते ते समष्टीकडे जाऊन भिडते. अण्णा भाऊ साठेची केवळ जयंती न करता अण्णा भाऊंच्या विचाराचा आणि साहित्याचा जागर करायला हवा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय…
