Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवलीत सहा फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार

सकाळी 10 वा. मतमोजणीला सुरुवात; तहसीलदारांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.१९-: कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी मंगळवार 20 डिसेंबर रोजी होणार आहे.तालुक्यातील 52 ग्रामपंचायती व 49 सरपंच पदासाठीची प्रत्यक्ष मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. पहिल्या फेरीत 10 ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार असून सहा फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत म्हणजेच सकाळी 10 ते 10. 50…

Read More

खारेपाटण जिन मंदिरात भगवान पार्श्वनाथ जन्मकल्याण महोत्सव उत्साहात संपन्न

⚡देवगड ता.१९-: १००८ चिंतामणी पार्श्वनाथ जयंती निमित्त अतिशय क्षेत्र खारेपाटण या ठिकाणी समाज सेवा मंडळ खारेपाटण , पद्मावती महिला मंडळ खारेपाटण,जैन श्रावक श्राविका खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने विघ्न विनाशक विश्वकल्याण कारी श्री कल्याणमंदिर विधान श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र खारेपाटण येथे सोमवार दि.१९ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण समाज…

Read More

मालवण येथील जलतरण स्पर्धेत विहान धूरीचे यश

⚡वेंगुर्ले ता.१९-: मालवण चिवला बिच येथर १७ व १८ डिसेंबरला घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत वेंगुर्ला शाळा नं १ च्या इयत्ता पाहिलीतील विद्यार्थी विहान विठ्ठल धुरी यांनी ६ ते ७ वर्ष वयोगटात ७ वा क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्यावतीने १२…

Read More

गाव कारभारी कोण ? उद्या दुपार पर्यंत होणार स्पष्ट

४९ ग्राम पंचायत मतदानाचा निकाल उद्या ⚡सावंतवाडी ता.१९-: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा तोंडावर आणि राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर प्रथम ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकां जाहीर झाल्या त्यातील ३ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आलेल्या असून ४९ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. उद्या मंगळवार दि.२० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होणार असून दहा टेबलावर मतमोजणी होवून दुपारपर्यंत…

Read More

‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे कुडाळमध्ये उद्घाटन

आपतकालीन परिस्थितीत अचूक निर्णयक्षमता महत्वाची-: जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१९-: आपत्कालीन प्रतिकूल परिस्थितीमध्ये जलद योग्य प्रतिसाद देण्याच्या दृष्टीकोनातून अचूक निर्णयक्षमता अत्यंत महत्त्वाची असते. सामाजिक बांधिलकी म्हणून सदैव उपयुक्त असणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी तयार रहा, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा आपत्ती…

Read More

मडुरा तिठ्यावरील डॉ. शंकर नाईक यांचे निधन

⚡बांदा ता.१९-:शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रासह जनतेची सेवा करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकत अखेर पर्यंत वैद्यकीय सेवा बजावणारे मडुरा तिठ्यावरील अर्धांगवायू तज्ञ डॉ. शंकर आत्माराम नाईक (वय 83) यांचे राहत्या घरी निधन झाले.डॉ. शंकर नाईक यांनी रोणापाल गावच्या उपसरपंच पदाची धुरा सांभाळत गावाच्या विकासात त्यांनी भरीव योगदान दिले. मडुरा न्यु इंग्लिश स्कुल कमिटीचे माजी अध्यक्ष म्हणूनही…

Read More

नाग्या महादू निवासी वसतिगृहाला भाजप वैद्यकीय आघाडीच्या डॉ अमेय देसाई यांची भेट

सोषीत मुक्ती अभियान अंतर्गत भेट देत माहिती घेतली जाणून ⚡कुडाळ ता.१९-: सिंधुदुर्गातील वेताळ-बांबार्डे येथील सोषित मुक्ती अभियान अंतर्गत नाग्या महादू निवासी वसतीगृहाला भाजपचे वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांनी भेट दिली. तरुण भारत चे निवासी संपादक श्री शेखर सामंत जी हे या आदिवासी मुलांसाठी सुरु असलेल्या प्रकल्पाची ओळख करुन देण्यासाठी माध्यम ठरलेहा आदर्शवत प्रकल्प चालवणारे…

Read More

मंदिर परिसरात मिळालेले पाकिट केले मालकाला सुपूर्द

⚡वेंगुर्ला ता.१९-: वेतोरे येथील सातेरी मंदिर येथे देवदर्शनासाठी आलेल्या सावंतवाडी येथील निखिल सावंत यांचे मंदिर परिसरात पडलेले पाकीट डॉ. राधाकृष्ण वेतोरकर यांनी सात हजार रोख रक्कम व महत्त्वाच्या कागदपत्रांसह प्रामाणिकपणे सातेरी मंदिरात मध्ये पाकीट मालकाला सुपुर्द केले.

Read More

श्री नवनितानंद महाराजांचे सातारा येथे अपघाती निधन

कल्याण येथे पार्थिव ठेवण्यात येणार आहे दर्शनासाठी;सिंधुदुर्गातील असंख्य अनुयायी कल्याणच्या दिशेने रवाना ⚡बांदा ता.१९-: मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी रायगड जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना करणारे व राज्यभरात लाखो अनुयायी असलेले श्री नवनीतानंद महाराज (मोडक महाराज) यांचे आज पहाटे पुणे -सातारा महामार्गावर सातारा शहरानजिक अपघातात निधन झाले. त्यांची सुमो गाडी दुभाजकाला धडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली….

Read More

चराठे ग्राम पंचायत विजयाचा भाजपच गुलाल उधळणार

पक्ष निरीक्षक महेश पांचाळ यांनी व्यक्त केला विश्वास ⚡सावंतवाडी ता.१९-: चराठ्यात हवा कोणाची असली तरी उद्या भाजपचाच गुलाल उधळणार आहे, असा दावा पक्ष निरीक्षक महेश पांचाळ यांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान काल पार पडले. विविध पक्षाकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे. उद्या निकाला दिवशी विजय भाजपचाच असल्याचा दावा पांचाळ यांनी केला आहे.

Read More
You cannot copy content of this page