Headlines

Global Maharashtra Breaking News

अवैध धंदे रोखण्यासाठी देवगड पोलिसांना मुदतवाढ

१५ नोव्हेंबर रोजीचा मोर्चा स्थगित;आ नितेश राणे यांची माहिती ⚡देवगड ता.१४-: देवगड व जामसंडे शहरा मध्ये असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध आपण आवाज उठविला होता शहरा मध्ये राजरोसचालू असणाऱ्या मटका जुगार आणि अमली पदार्थ विक्री याविरुद्ध लढा पुकारला होता.गेली दहा महिने हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले,व शहरा मध्ये रहाणाऱ्या तरुण तरुणीचे भवितव्य उध्वस्त होणार की काय…

Read More

वेंगुर्ला भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या अध्यक्षपदी अॅड. श्याम गोडकर

⚡वेंगुर्ला ता.१४-: भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ल्याच्या तीन वर्षासाठी संचालक मंडळाच्या झालेल्या निवडीत अध्यक्षपदी अॅड. नारायण उर्फ श्याम गोडकर, उपाध्यक्षपदी वृंदा कांबळी व रमण वायंगणकर, सरचिटणीसपदी प्रा.आनंद बांदेकर यांची तर खजिनदारपदी विकास वैद्य एकमताने निवड करण्यात आली.

Read More

शिवसेना अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुखपदी रफिक बेग

⚡वेंगुर्ला ता.१४:- पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, जिल्हासंफ प्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावातील कट्टर शिवसैनिक याकूब उर्फ रफिक बेग यांची अल्पसंख्यांक वेंगुर्ल तालुका प्रमुखपदी निवड झाली आहे.

Read More

“त्या” अपघाती वळणाबाबत ठोस निर्णय न घेतल्यास मनसे रस्त्यावर उतरेल…

मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांचा इशारा ⚡कणकवली ता.१४-:कणकवली तालुक्यातील हळवल फाटा येथे त्या धोकादायक वळणावर मागील अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र हे अपघात होतात कसे? याला जबाबदार कोण? हायवे प्राधिकरण आणि ठेकेदार अजून किती लोकांचे बळी घेणार ? असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी उपस्थित केला आहे. तसेच पुन्हा जर त्या जीवघेण्या…

Read More

वाफोली माऊलीचा जत्रोत्सव १६ रोजी

सकाळपासून सुरू होणार धार्मिक कार्यक्रम बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक १६ रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. केळी, खणा नारळाने ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा होणार असून मामा मोचेमाडकर यांचा पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग…

Read More

ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात तहसील कार्यालयात उदया बैठक

⚡कणकवली ता.१४-:कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कणकवलीतील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक बोलावली असून या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती व आदर्श आचारसंहितेचे पालनयासंदर्भात मार्गदर्शन आयोजित केले असल्याचे निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार आर. जे. पवार यांनी सांगितलेत्यासाठी राजकीय पक्षांना पत्र देखील पाठवण्यात आली असून त्यामध्ये राज्य निवडणूक आयोग यांचे…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाजातर्फे लेफ्टनंट दिपाली गावकर हिचा गौरव…

सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या हस्ते सत्कार ⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्यावतीने परीट समाजातील कन्या लेफ्टनंट दिपाली गावकर हिचा सत्कार परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी लेफ्टनंट दिपाली गावकर हिचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर…

Read More

इन्सुली दुग्ध संस्थेच्या चेअरमन पदी गुरुनाथ पेडणेकर

तर व्हाईस चेअरमन सहदेव सावंत यांची बिनविरोध निवड ⚡बांदा ता.१४-: इन्सुली सहकारी दुग्ध संख्येची सन २०२२ -२० २८ या कालावधीसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली होती आज सोमवार दि. १४ रोजी निवडणूक अधिकारी एम् एस धुमाळ यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेतली यावेळी चेअरमन म्हणून गुरुनाथ पेडणेकर तर व्हाईस चेअरमन पदी सहदेव सावंत यांची…

Read More

पूर्ण प्राथमिक शाळा दोडामार्ग येथे बालदिन साजरा

⚡दोडामार्ग ता.१४-: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग, तालुका विधी सेवा समिती दोडामार्ग व वकील संघटना दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज पूर्ण प्राथमिक शाळा दोडामार्ग येथे बालदिन साजरा करण्यात आला.मुलांना खाऊ वाटून व त्यांचा गुणगौरव करून, चाचा नेहरूंच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले. यावेळी ऍड पविण नाईक, कोर्ट स्टाफ चौधरी, प्राथमिक शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

Read More

बाल वयात संस्काराचे केंद्र शाळा असते-:प्रा रुपेश पाटील

⚡सावंतवाडी ता.१४-: बाल मन हे अत्यंत निरागस, निर्मळ आणि स्वच्छंदी असते. या वयात आलेले संस्कार चिरकाल टिकणारे असतात. म्हणूनच बाल वयात संस्काराचे महत्त्वाचे केंद्र ही शाळा असते. शाळेतून मिळालेले संस्कार आपल्या आयुष्याला यशस्वी बनविण्यासाठी मौलिक ठरतात. जी बालके आई-वडील आणि गुरुवर्य यांचा आदर करतात त्यांच्या भावनांची कदर करतात, ते स्वतः तर घडतात, परंतु आपल्या राष्ट्राला…

Read More
You cannot copy content of this page