छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारआत्मसात करुया
चंद्रकांत डामरे;असलदे येथे शिवजयंती उत्साहात साजरी ; विविध कार्यक्रम संपन्न ⚡कणकवली ता.२०-: छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. त्यांनी स्वराज्य स्थापन करत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून एक इतिहास रचला. त्या राजाचे शिवचरित्रावर लहान मुलांनी केलेली भाषणे कौतुरकास्पद आहेच. त्यामुळे आपण जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करुयात असे प्रतिपादन असलदे सरपंच…
