शासन आपल्या दारी कार्यक्रम म्हणजे मुख्यमंत्री आणि राणें कुंटूबियांचे लाॅन्चिंग…
आम. वैभव नाईक ; जनतेला काहीच मिळाले नाही… कुडाळ, प्रतिनिधी-:‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून जनतेला काही मिळाले नाही. परंतु, फक्त हा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि राणे कुटुंबीयांनी आपले लॉन्चिंग करण्यासाठी केला. यात आर्थिक उधळपट्टी मात्र झाली. शासनाचे दोन ते तीन कोटी रुपये पाण्यात घालण्याच काम शिंदे-फडणवीस सरकारने केलेत, अशी खरमरीत टीका आमदार वैभव नाईक यांनी आज पत्रकार…
