रायगड केगाव येथे वॉटर एटीएम, पाणी स्वच्छता सयंत्र बसविले
शुद्ध पाण्यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा उपक्रम बांदा/प्रतिनिधीदुष्काळी भागात जेवढा पाण्याचा बिकट प्रश्न आहे तेवढाच किंवा त्याहून अधिक प्रमाणात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही रायगड मधील काही गावात आहे. त्यापैकी एक केगाव गाव. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गावात वॉटर एटीएम आणि पाणी स्वच्छता सयंत्र बसविण्यात आले….
