Headlines

Global Maharashtra Breaking News

स्व. प्रकाश परब जन्म दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

मित्रमंडळाने केले होते आयोजन बांदा/प्रतिनिधी(स्व) प्रकाश परब मित्रमंडळ, तळवडे तसेच गावातील सर्व सेवाभावी संस्थांच्या वतीने आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा-सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रकाश परब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तळवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी स्वर्गीय प्रकाश परब यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते तळवडे गावातील शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन…

Read More

सावंतवाडी एस.टी डेपोला शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने वॉटर कुलर भेट…

⚡सावंतवाड़ी ता.०२-: सावंतवाडी एस.टी डेपो कर्मचारी वाहक चालक यांच्या मागणीनुसार एस.टी. डेपो कर्मचा-यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या हेतुने महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने सावंतवाडी एस.टी डेपोला वॉटर कुलर विथ फिल्टर सावंतवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. अशोक दळवी, शिवसेना तालुका प्रमुख…

Read More

तुषार पवारचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला सन्मान

⚡कणकवली ता.०२-: अथक प्रयत्नांमधून यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या कणकवलीच्या सुपुत्र तुषार पवारचा कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मान चिन्ह देत गौरव केला. कणकवली शहराच्या शिरपेचात तुषार पवार याच्या या यशामुळे अजून एक मानाचा तुरा रोवल्याचे गौरव उद्गार माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याप्रसंगी काढले. कणकवली येथील श्री. नलावडे यांच्या संपर्क कार्यालयात हा सत्कार करण्यात…

Read More

कलमठ पोलीस पाटील यांना नगरपंचायत किंवा तहसील कार्यालयात बसवा

रहिवाशी दाखले देण्याचा चार्ज ;सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांची मागणी ⚡कणकवली ता.०२-: कणकवली नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांसाठी लागणारे कणकवली नगरपंचायतीचे रहिवाशी दाखले देण्यासाठीचा चार्ज कलमठ पोलीस पाटील यांना देण्यात आला आहे. मात्र सदर रहिवाशी दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थांना कलमठमध्ये जावे लागणार आहे.त्यामुळे याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक सुशांत…

Read More

चौथीनंतरही छत्रपतींचा इतिहास शालेय पुस्तकात यावा…

ब्रिगेडियर सुधीर सावंत; राज्याभिषेकोत्सवाला ३५० वर्षानिमित्त कार्यक्रम ⚡सावंतवाडी ता.०२-: शालेय जीवनात चौथीनंतर छत्रपतींचा इतिहास कोणीच आठवत नाही, इतिहास विसरलो तर आजच्या तरुणांना स्वतःचे भविष्य निर्माण करताना कठीण होईल म्हणून छत्रपतींचा खरा इतिहास जनतेसमोर यावा म्हणून चौथीच्या पुढेही छत्रपतींचा इतिहास अभ्यास रूपात आणावा यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रयत्न करावेत असे मत ब्रिगेडियर…

Read More

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

⚡वेंगुर्ले ता.०२-: ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच श्री शिवराज्याभिषेक दिन! हिंदवी स्वराज्यात या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण याच दिवशी इतिहासात शिवरायांना न भूतो न भविष्यती असा राज्याभिषेक किल्ले रायगडावर झाला आणि रयतेचा राजा छत्रपती झाला.ही घटना इतिहासात सुवर्णक्षरात कोरली गेली.या दैदिप्यमान सोहळ्याला ३५० वर्षे झाली. म्हणूनच चालू वर्ष हे शासनातर्फे शिवराज्याभिषेक शक म्हणून जाहीर करण्यात…

Read More

दहावीचा निकाल 93.83 टक्के, कोकण विभाग अव्वल

⚡मुंबई दि.०२-: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 6 जून रोजी ‘शासन आपल्या दारी’ कुडाळ येथील कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करा

-पालकमंत्री रविंद्र चव्हाण ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 6 जून रोजी कुडाळ येथे होणाऱ्या जिल्ह्याच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करा, विशेषत: आरोग्य विभागाने सतर्क रहावे, अशी सूचना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी 6 जून रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संभाव्य दौऱ्याच्या नियोजनाबाबत पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे…

Read More

यंदाच्या पावसाळ्यात ५ जुलै आणि ३ ऑगस्टला समुद्राला मोठी भरती

⚡मालवण ता.०१-: जून महिना सुरु झाला असून गर्मीने त्रस्त बनलेल्या सर्वांनाच मान्सूनची आतुरता लागली आहे. हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे मान्सून अंदमानवरून पुढे सरकल्याचे वृत्त आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सध्या समुद्रातील अंतर्गत हालचालीना वेग आला असून यावर्षी मान्सूनचा पाऊस सुरु झाल्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या पावसाळी हंगामात यंदा ५ जुलै आणि ३ ऑगस्टला मोठी भरती पाहायला…

Read More

कणकवली महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रम प्रवेशास प्रारंभ

⚡कणकवली ता.०१-: विविध शाखांमधून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कणकवली कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या विविध विद्याशाखांसाठी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. जे विद्यार्थी पदवीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणार आहेत, त्यांच्यासाठी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक शास्त्र, अकाउंट अँड फायनान्स व पदवीसह स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना मुंबई…

Read More
You cannot copy content of this page