वाचनामुळे वैचारिक प्रगल्भता येते…
पी.जे.कांबळे :कणकवली नगर वाचनालयात बाल कुमार कट्टयाचे उद्घाटन ⚡कणकवली ता.०६-: पुस्तकांचे सातत्याने वाचन केल्यामुळे वैचारिक प्रगल्भता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनीपुस्तकांचे वाचन करावे. विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी,याकरिता कणकवली नगर वाचनालयात बाल कुमार कट्टा हा विभाग सुरु करण्यात आला आहे, याचालाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक तथा वाचनालयाच्या कार्यकारिणीचे सदस्य पी.जे.कांबळे यांनी केले. कणकवली…
