कबुलायतदार अध्यादेशात असंख्य त्रुटी
आज ग्रामसभेत होणार चर्चा:शासनाला कळविणार अपेक्षित बदल.. आंबोली,ता.८ : अनिल चव्हाण : सरकारने मोठा गाजावाजा करून आंबोली कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न सुटल्याची शेखी मिरवली मात्र यात अनेक त्रुटी असल्याचे सरकारी जीआर(अद्यादेश) आल्यानंतर स्पष्ट झाले आहे.त्यावर आज ग्रामसभेत चर्चा करून शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. * शासनाने स्थानिकांचे मत ग्रामसभा ठराव विचारातच घेतलेला नाही.इंडिया इज पोलीस स्टेट…
