कंत्राटी कामगारांना सेवेत न घेतल्यास आंदोलन
वामन कांबळे: नगरपरिषदेला दिले निवेदन वेंगुर्ला प्रतिनिधी- कोरोना काळात आपल्या कुटुंबाची पर्वा न करता शहरातील नागरिकांच्या आरोग्याची ज्यांनी काहजी घेतली, त्यांच्या जागी नविन कर्मचा-यांची भरती करण्यात आली ही बाब खेदाची आहे, अशा कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचा-यांना १३ ऑगस्ट पासून पुन्हा कामावर घ्यावे, अन्यथा १५ ऑगस्ट रजी नगरपरिषद कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा…
