*फळ पीक विमा योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहिल्यास गप्प बसणार नाही…
रुपेश राऊळ: फळ पीक विम्याची मुदत वाढवा.. ⚡सावंतवाडी ता.२८-: शेतकरी फळ पीक विमा योजनेची मुदत ही 30 नोव्हेंबर पर्यंतच आहे. अद्याप देखील तालुक्यातील अनेक शेतकरी हे योजनेपासून वंचित आहेत. एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहिला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा उबाठा सेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज भेट देऊन कृषी विभागाचे अधिकारी…
