सिंधुदुर्गातील बेरोजगारांना सत्ताधाऱ्यांनी वाऱ्यावर सोडले…
परशुराम उपरकर:येणाऱ्या निवडणुकीत कोणीही राज्यकर्त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नये.. ⚡कणकवली ता.०६-: सिंधुदुर्गातील बेरोजगारांना सत्ताधारी व लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडले आहे. सध्या झालेल्या शिक्षक भरतीमध्ये जिल्ह्यातील डीएड, बीएड बेरोजगार उमेदवार असतानाही सर्व शिक्षकांची पदे परजिल्ह्यातील उमेदवारांना देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपा पक्षाच्या उमेदवाराने डीएड, बीएड उमेदवारांना तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन दिले होते. मात्र,…
