बांदा येथील अनेक भागात गेले काही दिवस पाणीपुरवठा बंद…
ग्रामस्थांनी प्रशासनाला धरले धारेवर: असा प्रकार पुन्हा घडल्यास कायदेशीर कारवाई करू; प्रियंका नाईक.. ⚡बांदा ता.३०-: बांदा शहरातील देऊळवाडी, रामनगर, लकरकोट परिसरात गेले आठ दिवस पाणी पुरवठा करण्यात न आल्याने आज संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात धडक देत सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. सटमटवाडी ग्रामस्थांनी देवकोंडी येथे पाणी सोडण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याला धमकी दिल्याने पाणी सोडण्यास…
