जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी चिपी विमानतळाचे सबलीकरण गरजेचे…
राजन तेली; केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वेधले लक्ष ⚡सावंतवाडी ता.२९-: विमानतळ प्रकल्प हा सिंधुदूर्ग जिल्हा पर्यटन विकासाचा मानबिंदू आहे. सदरचे विमानतळ सुव्यवस्थितरित्या सुरू राहणे हे जिल्हयाच्या विकासाला अधिक गती देणारे आहे. सदय स्थितीत या प्रकल्पाचे सबलीकरण गरजेचे आहे. अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ…
