भाजपाने सुरु केलेली दडपशाही मोडीत काढण्यासाठी पेटून उठा
परशुराम उपरकर यांची टीका; दहशतवाद संपल्याचे केसरकर यांनी जाहीर करावे ⚡कणकवली ता.१३-: भाजपाची सत्ता असेल तिथेच निधी, असे जर दबाव तंत्राचे राजकारण भाजपाने सुरू केले असेल तर जिल्ह्यातील सर्व पक्षांनी पेटून उठले पाहिजे. जनतेच्या विरोधात भाजपाने सुरु केलेली दडपशाही मोडीत काढण्याची गरज आहे.खेदजनक व दुर्दैवी वक्तव्य आम. नितेश राणे यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…
