चौथीनंतरही छत्रपतींचा इतिहास शालेय पुस्तकात यावा…
ब्रिगेडियर सुधीर सावंत; राज्याभिषेकोत्सवाला ३५० वर्षानिमित्त कार्यक्रम ⚡सावंतवाडी ता.०२-: शालेय जीवनात चौथीनंतर छत्रपतींचा इतिहास कोणीच आठवत नाही, इतिहास विसरलो तर आजच्या तरुणांना स्वतःचे भविष्य निर्माण करताना कठीण होईल म्हणून छत्रपतींचा खरा इतिहास जनतेसमोर यावा म्हणून चौथीच्या पुढेही छत्रपतींचा इतिहास अभ्यास रूपात आणावा यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रयत्न करावेत असे मत ब्रिगेडियर…
