जिल्हाधिकारी यांचे लेखी आदेश येत नाहीत तोपर्यंत आठवडा बाजार राहणार सुरू

*मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची माहिती;मात्र शासनाचे नियम पाळणे असणार बंधनकारक*

सावंतवाडी-: सावंतवाडीतील आठवडा बाजार हा नियमितपणे शासनाचे नियम पाळून चालू राहणार असून, जो पर्यत जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आदेश येत नाही तोपर्यंत आठवडा बाजारा बंद करणार नाही तसेच लोकांनी मास्क आणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे मुख्याधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

You cannot copy content of this page