अर्थसंकल्प सोडून नकोत्या गोष्टींकडे शिवसेनेचे लक्ष

नगराध्यक्ष संजू परब यांचा आरोप

सावंतवाडी-: अर्थसंकल्पावर बोलायच सोडून शिवसेना नगरसेवक नको त्या गोष्टीवर चर्चा करतात. त्यामुळे त्यांचा अर्थसंकल्पावर अभ्यास नसल्याचं दिसत असल्याचा आरोप, नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे.

You cannot copy content of this page