मालवणमधील आडारी नदीतील गाळ उपसा करण्यात यावा…
बाळू नाटेकर यांची ना. नितेश राणेंकडे मागणी.. मालवण (प्रतिनिधी) मालवण मधील आडारी नदी गाळाने संपूर्ण भरून गेलेली आहे. आडारी नदी पर्यटन दृष्ट्या महत्वाची असल्याने आडारी नदीतील गाळ उपसा करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) मालवण शहरप्रमुख बाळू नाटेकर यांनी मत्स्य व बंदरे विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. मालवण शहरालगत…
