मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज यशस्वी करण्यासाठी आज सेलिब्रिटींना आणावं लागतं हे दुर्दैव…
गुरुदास गवंडे:अधिकारी आणि मंत्री यांच्यामध्ये तालमेळ नसल्याची ही केली टीका.. ⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी तालुक्यात आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्यासाठी सेलिब्रिटींना आणावं लागतं हे इथले अधिकारी यांचे दुर्दैव मानावे लागेल. अशी टीका मनसेचे पदाधिकारी गुरुदास गवंडे यांनी केली. ते म्हणाले,अधिकाऱ्यांनी जर या संपूर्ण प्रशिक्षणाचं शिबिरे ,ट्रेनिंग घेऊन जर काहीच करू शकत नाही.लोकांना माहिती…
