न्हावेलीत पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान…
कर्तव्यदक्ष उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी अधिकाऱ्यांसह थेट बांधावर जाऊन केली पाहणी.. ⚡सावंतवाडी ता.१४-: न्हावेली गावात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पिके खाली पडून त्यांना कोंब फुटल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी ही बाब ग्रामपंचायत उपसरपंच अक्षय पार्सेकर यांना कळवताच त्यांनी तात्काळ प्रतिसाद…
