рд░рд╛рдЬрдХреАрдп рдкрдХреНрд╖рд╛рдВрдиреА рдЖрдВрджреЛрд▓рдирд╛рдЪреА рднрд╛рд╖рд╛ рди рдХрд░рддрд╛ рдиреЛрдХрд░ рднрд░рддреАрд╕рд╛рдареА рдХрд░рд╛рд╡реЗ рдкреНрд░рдпрддреНрди- рднрд╛рдИ рдЪрд╡реНрд╣рд╛рдг
*ð«कणकवली दि.११-:*.गेली काही वर्षें अनेक कारणांमुळे शासकिय नोकर भरती बंद आहे.कार्यालयांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग आहे. परिणाम स्वरूप महसूल विभागाशी संबधित जनतेची कामे रखडत आहेत. त्याचा मन:स्ताप आणि जनक्षोम कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. काही राजकीय पक्ष तर ही वस्तुस्थिती समजावून न घेता आंदोलनाच्या भाषा करताना दिसतात. त्यापेक्षा आवश्यक नोकर भरतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे…
