सरकारी कामगार कार्यालयात एजंटगिरी बोकाळली…
जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच दखल घ्यावी;मनसेच्या संतोष भैरवकर यांची मागणी *ð«सावंतवाडी दि.२७-:* महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत असंघटित कामगारांसाठी विविध मंडळाच्या माध्यमातून असंख्य कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत सदर योजनांच्या माध्यमातून कामगारांचे जीवनमान उंचावणे व त्यांना ही प्रमुख उद्दिष्टे आहेत मात्र अलीकडील काळात सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात एजंटगिरी बोकाळल्या असून जिल्हाधिकारी,सिंधुदुर्ग यांनी यासंदर्भात वेळीच दखल घेऊन उचित कार्यवाही…
