शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटरला २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर…

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले वितरण_ *💫कणकवली दि.०८-:* राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध झाले आहेत. यातील २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटरला देण्यात आले आहेत. आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय…

Read More

कायमस्वरूपी जिल्हा शल्य चिकित्सक पदाची नियुक्ती तातडीने करा

नगरसेवक अँड परिमल नाईक यांची मागणी* *💫सावंतवाडी दि.०८-:* सध्या जिल्ह्यात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच बेड, औषध, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची देखील मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता जाणवत आहे. तसेच लसीकरण कार्यक्रमात देखील गोंधळ होत आहे. या सर्वाचा त्रास सामान्य नागरिक आणि रुग्णांना बसत आहे. त्यामुळे या सर्वांवर प्रभावीपणे मात करण्यासाठी कायमस्वरूपी जिल्हा शल्य चिकित्सक…

Read More

जिल्ह्यात ९ मे ते १५ मे कडक लाॅकडाऊन…

पालंकमंत्री उदय सामंत_ *💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत.मोठ्या संख्येने वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे रात्री १२ वाजल्यापासून १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन ७ दिवसांचा जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.यावेळी सर्व समावेशक राजकीय नेत्यांशी आम्ही निर्णय घेण्यापूर्वी चर्चा केली आहे.त्याचा पाठींबा आहे….

Read More

कोरोना प्रतिबंधक लस सर्वांनाच सरसकट मोफत देणे चुकीचे

जिवन रक्षा वैदयकीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 💫 *सावंतवाडी दि.०८-:* सध्या देशात व महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना संसर्गाची लस मोफत देण्याचे कार्य चालू असल्याने ही लस फक्त गोरगरीब दारिद्र रेषेखालील जनतेला व केशरी रेशनकार्ड धारक ज्यांचे उत्पन्न ४५००० हजार पर्यंत आहे तसेच ज्या रेशन कार्ड धारकांना रेशन मोफत मिळते त्याचप्रमाणे पिवळे,अंत्योदय व…

Read More

सावंतवाडीतील युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

*💫सावंतवाडी दि.०८-:* सावंतवाडीतील एका हॉटेल व्यवसायिक युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. सुस्मीत सुभेदार (वय २६) असे त्या युवकाचे नाव आहे. त्याच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read More

“सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोबाईल आरटीपीसीआर लॅब मंजुर करुन देणार”…

*पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांचे शिवसेना नेते संदेश पारकर यांना दिली ग्वाही *💫कणकवली दि.०८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने सद्यस्थितीत असणाऱ्या आरटीपीसीआर लॅब स्टाफवर प्रचंड ताण पडत आहे. यामुळे स्वाब टेस्ट रिपोर्ट येण्याला विलंब होत असुन रुग्णांवर लवकर उपचार होताना अडचणी येत आहेत. हि अतिशय गंभीर बाब असल्याने रुग्णाच्या जिवीतास धोका निर्माण…

Read More

बांदा चेकपोस्टवर साडे तीन लाखांची दारु पकडली…

बांदा पोलीसांची कारवाई *💫बांदा दि.०८-:* बांदा पोलीस चेकपोस्टवर गोव्यातून वसईकडे होणार्‍या बेकायदा दारु वाहतुकीवर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारुचे ३४ बॉक्स जप्त करण्यात आले असून त्याची बाजारभावाप्रमाणे ३ लाख ४० हजार २०० रुपये किंमत आहे. तसेच सुमारे ८ लाख ६ हजार रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण ११ लाख ४६ हजार २०० रुपयांचा…

Read More

वेंगुर्ले प.स.सभापती अनुश्री कांबळी यांना पितृशोक…

*💫वेंगुर्ले दि.०८-:* तालुक्यातील तुळस- खरीवाडी येथील रहिवासी, निवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक, प्रतिथयश नाट्य कलावंत, दिग्दर्शक बाबली विष्णू उर्फ दाजी परुळकर (68) यांचे आज शनिवार दि. ०८ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा दिली. त्यांनी अनेक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवले, पंचायत…

Read More

कोव्हिड ड्युटी पुर्वी शिक्षकांचे लसीकरण करावे…

*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची पालकमंत्री यांच्याकडे मागणी *💫वेंगुर्ले दि.०८-:* कोरोना महामारी रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात शिक्षक फिल्ड वर काम करणार आहेत. कदाचित ते कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकतात त्यामुळे जिल्हास्तरावर मध्यवर्ती कोणत्याही 3 ठिकाणी फक्त शिक्षकांसाठी स्वतंत्र लसीकरण कॅम्प आयोजित करून सर्व शिक्षकांना प्राधान्यक्रमाने लस देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी…

Read More

खनिकर्म मधून रेडी गावातील नुकसानी द्यावी

भारतीय भ्रष्टाचार संस्थेच्या रेडकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी;१२८३ नारळ झाडे व शेत जमीन नापीक बनली आहे *💫वेंगुर्ले दि.०८-:* मायनिंग कंपनीने रेडी गावातील काही वाड्यांमध्ये ठरल्या प्रमाणे पुरेसे पाणी पुरवठा न केल्यामुळे सुमारे १२८३ नारळाची झाडे पाण्याअभावी सुकून शेतकऱ्यांचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या भागातील काही शेत जमिनीमध्ये वारंवार टाकावू माती, चिखलाचे पाणी सोडून…

Read More
You cannot copy content of this page